Month: June 2021
-
शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारा “कैवार” काव्यसंग्रह
कवी डॉ.शिवाजीराव शिंदे यांच्या “कैवार” या कविता संग्रहाने मी भारावून गेलो. प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाचे ते प्रातिनिधिक मनोगत आहे असे मला…
Read More » -
सामाजिक समतेसाठी सर्वस्व पणाला लावणारा लोकराजा : राजर्षी शाहू महाराज
छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कसबा बावडा येथे झाला.1884 साली ते छत्रपतींच्या कोल्हापूर गादीवरती दत्तक म्हणून आले.1884…
Read More » -
चंद्रपूर ते लंडन व्हाया ‘टाटा इन्स्टिट्यूट’ : बल्लारशाहच्या हर्षालीची प्रेरणादायी यशोगाथा
कोणत्याही सकारात्मक बदलांची सुरुवात ही स्वतः पासून होते असं म्हणतात. पण आपल्या कुटुंबाची कोणतीही आर्थिक-सामाजिक पार्श्वभूमी नसतांना स्वतःला सावरतच कुणाच्यातरी…
Read More » -
पत्र नव्हे प्रताप !
प्रताप सरनाईक हे ठाण्यापुरते चर्चेत असलेले नाव होते. अशा स्थानिक पातळीवरच्या महापालिका, जिल्हा परिषद पातळीवरच्या नेत्यांची एखादी चमत्कृतीजन्य कृती त्यांना…
Read More » -
बाबा समजून घेताना
जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही.परंतु एक बापच असतो जे मुलाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला पाहून आनंदी होतात…
Read More » -
माझ्या सर्कीट बापाची गोष्ट
बाबांचा जन्म कामगार वस्तीच्या काहीशा शहरी वाटणाऱ्या हिंगणघाटमधील. त्यामुळे शेती, माती, पिक, पाणी, बैलं, ढोरं, वासरं यांचा त्यांना दुरान्वयेही कधी…
Read More »