Month: January 2021
-
डिजिटल साक्षरतेचा वैचारिक जागर : “डिजिटल इलेक्शन”
पाण्याचा अर्धा ग्लास समोर ठेवल्यानंतर दोन मतप्रवाह समोर येतील. अर्धा ग्लास पाण्याने भरला आहे, आणि दुसरे म्हणजे अर्धा ग्लास रिकामा…
Read More » -
अर्थशास्त्रीय विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावेत : पद्मभूषण माधवराव गाडगीळ
सोलापूर : अर्थशास्त्र आणि सर्वसामान्य जनतेतील हे सहसंबंध अधिक ताकदीने, सोप्या भाषेत मांडण्याचे कार्य कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी “अर्थाच्या…
Read More » -
श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांची वचने मानवी जीवनासाठी मौलिक : डॉ.बी.बी.पुजारी
सोलापूर : आजचे सोलापूर हे बाराव्या शतकात ‘ सोनलगी ‘ या नावाने ओळखले जायचे. सोनलगी या छोट्याशा खेड्यात श्री सिद्धारामेश्वर…
Read More » -
सर अलेक्झांडर कनिंगहॅम : भारतीय पुरातत्त्वशास्त्राचे जनक
Archaeological Survey of India चे पहिले डायरेक्टर जनरल, भारतीय पुरातत्त्वशास्त्राचे जनक, उत्खननाद्वारे प्राचिन बौद्ध संस्कृतीला जगासमोर आणण्याचे महत्तम कार्य करणारे…
Read More » -
कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या “अर्थाच्या अवती-भवती’’ या ग्रंथाचे ऑनलाईन प्रकाशन व विकिस्त्रोतात वाचकार्पण
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस लिखित व थिंक टँक पब्लिकेशन, सोलापूर प्रकाशित “अर्थाच्या अवती-भवती’’…
Read More » -
आजच्या जीवनाशी ‘गाथा सप्तशती’तील गाथा सुसंगत : डॉ. महावीर शास्त्री
सोलापूर : सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी ‘गाथा सप्तशती’ या ग्रंथाची निर्मिती सातवाहन कुळातील ‘हाल’ या राजाने केली. राजा हाल याने…
Read More » -
‘हे’ वाचलंत तर अर्णब गोस्वामींना तुम्ही माणूस मानणार नाही
प्रिय, अर्णब गोस्वामी यांचं व्हाॅटस्अॅप चॅट वाचलंत ? नसेल, तर नक्की वाचा. मी अर्णब गोस्वामींचे शो पहात नाही. मला ते…
Read More » -
मुद्दा केवळ सरस्वतीच्या प्रतिमेचा आहे की प्रस्थापित साहित्य संस्थांच्या सांस्कृतिक व्यवहाराचादेखील?
असंगाशी संग : एक टिपण दिलीप चव्हाण, नांदेड dilipchavan@gmail.com —- १ चळवळीशी बांधिलकी मानणाऱ्या आमच्या एका मित्रवर्य लेखकाने महाराष्ट्र साहित्य…
Read More » -
क्रूर अन्यायाविरुद्ध माझं मूक राहणं हीसुद्धा हिंसाच असेल!
डॉ. सुनील अभिमान अवचार आंबेडकरवादी कवी-चित्रकार असून मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे ‘ग्लोबल वर्तमानाच्या कविता’,…
Read More » -
…तरंच सावित्री-जिजाऊंचा जन्मोत्सव करूया
लेखक प्रतीक महेंद्र कदम हे युवा समीक्षक आहेत. सोशल मीडियावरुन ते सातत्याने साहित्य व वर्तमान घडामोडींवर अभ्यासूपणे भाष्य करीत असतात.…
Read More »