लई मजबूत माझ्या भीमाचा किल्ला!

Spread the love भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पं. नेहरू हे भारताच्या आधुनिक मूल्यव्यवस्थेचे शिल्पकार, हे खरेच; पण तिस-या महापुरुषाशिवाय ही प्रक्रिया पूर्ण होऊच शकली नसती. या महामानवाचे नाव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. अशा उत्तुंग क्षमतेचा आणि कर्तृत्वाचा महापुरुष जगाने आजवर पाहिलेला नाही. ब्राझीलमधील माझी एक मैत्रीण बाबासाहेबांवरील सिनेमा बघून एवढी थक्क झाली की म्हणाली, … Continue reading लई मजबूत माझ्या भीमाचा किल्ला!