Spread the love ‘नेहरूंनंतर कोण’ हा प्रश्न अद्याप सुटलेला नव्हता. लालबहादूर शास्त्री यांच्या अकाली जाण्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या ख-या, पण त्यांना अद्याप देशाने आणि त्यांच्या पक्षानेही पूर्णपणे स्वीकारलेले नव्हते. जयप्रकाश नारायण यांच्यापासून ते जॉर्ज फर्नांडिसांपर्यंत नवे-जुने विरोधी नेते प्रभावी होते. मात्र, देशाला ‘हीरो’ हवा होता. तो काही सापडत नव्हता. नेहरूंनी नियतीशी करार केल्यानंतर स्वप्नाचा … Continue reading ‘बच्चन’ व्हायचंय का तुम्हाला?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed